स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी अभियाना निमित्य क्रांतिसूर्य संस्थेच्या वतीने सामान्य ज्ञान परीक्षाचे आयोजन दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते.
कुंटूर येथे असलेल्या क्रांतिसूर्य संस्थेच्या वतीने सामान्यज्ञान परीक्षाचे आयोजन करण्यात आले होते त्यात जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर, शांती निकेतन हायस्कूल कुंटूर व रुई (बु.), दि. ओयासीस इंग्लिश मीडियम स्कुल कुंटूर ता.नायगाव या शाळेतील इयत्ता आठवी ते दहावी तील चारशे विध्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्य क्रांतिसूर्य संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान परीक्षा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वरील चारही शाळेच्या मुख्याध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले.सामान्यज्ञान परीक्षेची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुधीर वाघमारे , संस्थेच्या सचिवांनी परिश्रम घेतले..
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy