नांदेड सिटीप्राईड येथे तेलंगना मुख्यमंत्री मा.श्री.के.चंद्रशेखरराव (के.सी.आर.) यांच्या प्रेस काॅन्फरन्स मध्ये शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा.

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
नांदेड येथे अबकी बार किसान सरकार पक्ष प्रवेश सोहळा दि.५ फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा सचखंड बोर्ड मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगना मुख्यमंत्री मा.श्री.के.चंद्रशेखरराव (के.सी.आर.) यांनी घेतलेल्या पञकार परिषदेत [प्रेस काँफ्रस] मध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना व शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात का करतात हे तुम्हा आम्हाला आत्मचिंत करायचे आहे अस म्हणत अबकी बार किसान सरकार चा नारा देत शेतकऱ्यांच्या हिताबद्दल चर्चा करण्यात आली.
सदरिल पञकार परिषदेत मोठ्या संखेने पञकार उपस्थित होऊन मा.के.सी.आर. यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या