बिलोली तालुक्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे १२व्या शतकात समतेचे संदेश देणारे जंगतज्योती महात्मा बस्वेश्वर यांचा अश्वरुढ पुतळा बिलोली शहरात उभारण्यात यावा,अश्वरूढ पुतळा उभारला नाही तर जन आंदोलन करण्यात येईल अश्या इशाऱ्याचे निवेदन बसव ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले..
निवेदनावर शंकर महाजन, ओमराज भाले, कृष्णा भोसीकर, बालाजी साखरे, संग्राम हायगले, नागनाथ पाटिल सावळीकर, नितीन देशमुख, चंद्रकात पाटिल सावळीकर, मारोती दगडे, गंगाधर भाले, अभिजीत धरमुरे, आमोल माचनुरकर, गजानन शेटकर, अनिल मुस्तापुरे, गोविंद हंडे, किर्ती लोहगावकर, अक्षय मुंडकर, मनोज महाजन, बस्वराज मुडंकर, राजेश्वर देशमुख, निळकंठ पाटील आदीचे स्वाक्षरी आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy