प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 11 ते 13 डिसेंबर कालावधीत तपासणी मोहिम – निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी!

नांदेड (जिमाका) दि. 10 :-

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 11 ते 13 डिसेंबर 2020 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यात आयकर भरणाऱ्या व इतर कारणामुळे अपात्र झालेल्या जिल्हधयातील 11 हजार 763 लाभार्थ्याकडून लाभाची 9 कोटी 16 लक्ष रूपये वसुली, सर्व गावातील सर्व लाभार्थ्यांशचे सामाजिक अंकेक्षण, लाभार्थ्यां्ची भौतिक तपासणी, पोर्टलवरील लाभार्थ्यांलचे विविध तांत्रीक कारणांमुळे लाभ थां‍बले असल्याास त्यालबाबतची दुरूस्तीिची कार्यवाही करण्यालत येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

केंद्र पुरस्कृ त प्रधानमंत्री किसान सन्मातन निधी (पीएम किसान) योजना राज्यात शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्युवसाय विकास व मत्य्ी व्यमवसाय विभाग यांच्या दि.4 फेब्रुवारी 2019 च्या परिपत्रकानुसार सुरू करण्या्त आली आहे. या योजनेंतर्गत अल्पय व अत्यभल्पच भूधारक शेतकऱ्यांना कुटूंबनिहाय प्रति वर्ष रूपये 6 हजार इतके आर्थिक सहाय 3 टप्यातर् मध्येय उपलब्ध् करून देण्यालत येत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मासन निधी (पीएम किसान) योजने अंतर्गत जिल्ह्याकत एकूण 4 लाख 94 हजार 921 शेतकरी कुटूंबांची नोंदणी झालेली आहे. दरम्यािन अशी कार्यवाही करताना काही आयकर भरणारे, अपात्र लाभार्थ्यां ना योजनेचा लाभ मिळाल्यामची बाब निदर्शनास आलेली आहे. अशा लाभार्थ्यांाचा शोध घेवून त्यांवना योजनेतून कायमस्वंरूपी वगळण्या साठी सर्व ग्राम स्तनरावर सद्यःस्थितीतील कोवीड-19 महामारीचा संसर्गवाढ होवू नये यासाठी शासनाने वेळोवळी दिलेल्या‍ निर्देशांचे तंतोतंत पालन करून जिल्हलयातील सर्व गावातील 100 टक्केन लाभार्थी यांचे सामाजिक अंकेक्षण पूर्ण करण्यांत येणार आहे. सामाजिक अंकेक्षण कार्यवाही दरम्याहन सर्व लाभार्थी यांची यादी वाचन करणे व गावातील अपात्र, मयत लाभार्थी यांचा लाभ थांबविणे अशा लाभार्थ्यांदना पोर्टलवरुन कमी करणे अशी कार्यवाही केली जाणार आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2020-21 या आर्थिक वर्षामधील यादृच्छीक पध्द्तीने 5 टक्के लाभार्थ्यांची तपासणी करावयाच्यान लाभार्थ्यां ची यादी पी.एम.किसान पोर्टलवर उपलब्ध करुन दिली असून लाभार्थ्यांचची तपासणी पुर्ण करून पोर्टलवर अपडेट झाल्याशिवाय त्यांचे पुढील Payment होणार नसल्यावचे कळविले आहे.

त्याणनुषंगाने भोकर, अर्धापूर, बिलोली, लोहा व उमरी तालुक्याने पी. एम. किसान पोर्टलवर Physical Verification चे 100 टक्के काम व भोकर, उमरी, अर्धापूर, नायगाव व हिमायतनगर या तालुक्यांलनी सामाजिक अंकेक्षणाचे 100 टक्के काम पूर्ण करून उल्लेकखनिय काम केले आहे. उर्वरित तालुक्यांवत मोहिमेदरम्याान Physical Verification तपासणी व सामाजिक अंकेक्षणची कार्यवाही पुर्ण केली जाणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा केंद्रिय आयकर विभागाच्या माहितीशी संलग्न केल्यावर बरेच लाभार्थी हे आयकर भरत असल्याने अपात्र ठरले असून अशा लाभार्थ्यां चा तात्काळ लाभ थांबवून त्यांना अपात्र करण्यारच्याे व लाभाची रक्क म वसूल करावयाची आहे. नांदेड जिल्हेयातील आयकर भरणाऱ्या व इतर कारणामुळे अपात्र झालेले अर्धापूर-424, भोकर-652, बिलोली-849, देगलूर-1 हजार 496, धर्माबाद-327, हदगांव-889, हिमायतनगर-432, कंधार-916, किनवट-676, लेाहा-1 हजार 353, माहूर-353, मुदखेड-458, मुखेड-1 हजार 151, नायगांव-526, नांदेड-773 व उमरी-488 असे एकूण जिल्ह्यातील 11 हजार 763 लाभार्थ्याकडून लाभाची 9 कोटी 16 लक्ष रूपये वसुली केली जाणार आहे. त्याहपैकी 513 लाभार्थ्यांतकडून 47 लक्ष रूपयाची वसुली झालेली आहे. उर्वरित वसुली करण्याणकरीता व बाबीकरीता जिल्हैयातील 93 मंडळाकरीता महसूल, जिल्हाच परिषद व कृषी विभागातील अधिकारी यांच्याक मंडळ निहाय नियुक्त्या करण्याखत आलेल्यात आहे.

अर्धापूर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 424 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 39,48,000, परतावा रक्कम 5,22,000 तर शेतकरी 55 दर्शविण्यात आले आहे.
भोकर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 652 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 53,66,000, परतावा रक्कम 9,66,000तर शेतकरी 98 दर्शविण्यात आले आहे.
बिलोली तालुक्यात अपात्र / कर भरणारे 849 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 47,04,000, परतावा रक्कम 6,34,000 तर शेतकरी 71 दर्शविण्यात आले आहे.
देगलूर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 1,496 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 1,17,18,000, परतावा रक्कम 3,64,000 तर शेतकरी 41 दर्शविण्यात आले आहे.
धर्माबाद तालुक्यात अपात्र / कर भरणारे 327 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 27,26,000, परतावा रक्कम 12,000 तर शेतकरी 1 दर्शविण्यात आले आहे.
हदगाव तालुक्यात अपात्र / कर भरणारे 889 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 81,68,000, परतावा रक्कम 3,16,000तर शेतकरी 32 दर्शविण्यात आले आहे.
कंधार तालुक्यात अपात्र / कर भरणारे 916 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 68,70,000, परतावा रक्कम 3,22,000 तर शेतकरी 38 दर्शविण्यात आले आहे.

मुदखेड तालुक्यात अपात्र / कर भरणारे 458 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 28,30,000, परतावा रक्कम 92,000 तर शेतकरी 10 दर्शविण्यात आले आहे.

मुखेड तालुक्यात अपात्र / कर भरणारे 1,151 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 99,58,000, परतावा रक्कम 13,08,000 तर शेतकरी 147 दर्शविण्यात आले आहे.
नांदेड तालुक्यात अपात्र / कर भरणारे 773 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 62,00,000, परतावा रक्कम 1,70,000 तर शेतकरी 20 दर्शविण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 432 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 39,08,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.

किनवट तालुक्यात अपात्र / कर भरणारे 676 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 51,30,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.
लोहा तालुक्यात अपात्र / कर भरणारे 1,353 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 98,30,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.
माहूर तालुक्यात अपात्र / कर भरणारे 353 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 21,38,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.
नायगाव तालुक्यात अपात्र / कर भरणारे 526 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 47,26,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.
उमरी तालुक्यात अपात्र / कर भरणारे 488 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 33,82,000, परतावा रक्कम निरंक तर शेतकरी निरंक दर्शविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील एकुण 16 तालुक्यात अपात्र / कर भरणारे 11,763 शेतकरी, वसूल केली जाणारी रक्कम 9,16,02,000, परतावा रक्कम 47,06,000 तर शेतकरी 513 दर्शविण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2020 या कालावधीत विशेष मोहिमेत पोर्टलवरील ऑनलाईन अर्जाचे निराकरण करणे, PM-KISAN Portal वर शेतकऱ्यांनी स्वकतः किंवा सीएससी केंद्रामार्फत नोंदणी केली असल्याणस त्या ची पडताळणी करून मान्य ता देणे, नाकारण्यातची कार्यवाही केली जाणार आहे. जिल्ह यातील सर्व शेतकरी लाभार्थ्यांीनी सदर मोहिमेमध्येे जास्तीात सहभाग नोंदवून वसुलीबाबत सहकार्य व योजनेचा तांत्रीक कारणामुळे लाभ थांबयाक स त्यांचे निराकरण करून घेण्यातचे आवाहन जिल्हायधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या