अलिबाग तालुक्यातील मेडेखार गावच्या खाडीतील बाधित शेतकर्‍यांचा एल्गार !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
दि.१२आक्टोबर रोजी अलिबाग तालुक्यातील काचळी, पिटकिरी, कातळपाडा , मेडेखार गावांमधील मेडेखार खाडितील शेतजमीनींची पटनीव ईतर नऊ कंपन्या व शासनाच्या बेफिकीरीमुळे वाताहात झाली आहे.

ह्यामुळे तेथे शेतजमिनी असलेले त्रासलेल्या शेतकर्यांनी जिल्हा समाजक्रांती संघटनेचे श्री.बि. जी. पाटील. सर आणि मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य श्री देवव्रत विष्णू पाटील यांच्या नेतृत्वात तहसिलदार अलिबाग यांच्या कार्यालयात संबंधित प्रश्नावर निवेदन दिले. यावेळी देवव्रत पाटील आणि बि.जी पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे चर्चा करत शेतकर्यांची व्यथा शासन दरबारी मांडली. यावेळी मेढेखार खाडीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या